मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यात खळबळ

On: May 12, 2026 8:24 AM
Follow Us:
---Advertisement---

 

Maharashtra Governmen: पीएम मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; अधिकाऱ्यांच्या ‘कान्स’ दौऱ्यावर बंदी

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क प्रतिनिधी मुंबई

Maharashtra Governmen: महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय

 

स्तरावर तातडीने काही निर्णय घेतले आहेत. सरकारी कामकाजासाठी आता प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाणार आहे. तसेच मंगळवारपासून सर्व सरकारी बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

[

Maharashtra Governmen: पंतप्रधान नरेंद्र

 

मोदी (Narendra Modi) यांनी देशवासीयांना आणि राज्य सरकारांना खर्चात काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

 

सरकारी खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली असून, यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सरकारी प्रतिनिधी पाठवले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी देशाला संबोधित करताना इंधन बचतीवर भर देत नागरिकांनी पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित ठेवावा, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले होते.

कंपन्यांनी शक्य असेल तेथे ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय द्यावा आणि अनावश्यक परदेश दौरे टाळावेत, सोने खरेदी एक वर्षांसाठी टाळावे, असेही त्यांनी म्हटले होते.

 

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय स्तरावर तातडीने काही निर्णय घेतले आहेत. सरकारी कामकाजासाठी आता प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाणार आहे. तसेच मंगळवारपासून सर्व सरकारी बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे इंधन खर्चात बचत होण्यासोबतच परदेश दौऱ्यांवरील खर्चालाही आळा बसणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सरकारी प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय हा काटकसरीच्या धोरणाचा भाग मानला जात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी; सोयगाव तालुक्यात भाजपच्या वतीने भव्य सत्कार..

स्मार्ट मीटरची सक्ती व ग्राहकांना दमदाटी थांबवा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन महावितरणला निवेदन; ग्राहकांची संमती न घेता मीटर बसविल्याचा आरोप,

टेंभुर्णी हायवे लगतच्या अतिक्रमणावरून सा.बा. विभाग आणि जागतिक बँकमध्ये जबाबदारीचे ढकलाढकल अतिक्रमण कोण काढणार? सर्वच हात झटकल्याने नागरिक त्रस्त

टेंभुर्णीतील जिर्ण पशुसंवर्धन दवाखान्याच्या खोल्यांमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका !* _मोडकळीस आलेल्या इमारतीत घाणीचे साम्राज्य; साप, डासांचा वावर – जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने पाडण्याची परवानगी द्यावी, ग्रामस्थांची मागणी

शिवाजीनगरात कोयता दाखवून दहशत माजवणारा सराईत आरोपी जेरबंद

सोयगाव : अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला; सोयगाव पोलिसांची कारवाई, माळेगाव पिंपरी बेकायदा वाळू उपसा

Leave a Comment